Skip to main content

आधुनिक भारताचे जनक

          💥आधुनिक भारताचे जनक 💥


👉आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय.

👉आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू.

👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी.

👉भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य  टिळक.

👉भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार– सरदार वल्लभभाई पटेल.

👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
👉भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

👉भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

👉आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

 👉आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

👉स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.

 👉भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

 👉भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

 👉भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

👉भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

 👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

‘रौलट कायदा

🎯 🎯  ‘रौलट कायदा ’ 🎯🎯      या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.  या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरु...