Skip to main content

ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे


  •  ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे 


१)  १७७३ -रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२९ -सतीबंदी कायदा
३)  १८३५- वृत्तपत्र कायदा
४)  १८५४ -वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
५)  १८५६ -विधवा पुनर्विवाह कायदा
६)  १८५८ -राणीचा जाहीरनामा
७)  १८६०- इंडियन पिनल कोड
८)  १८६१- इंडियन हायकोर्ट अॅक्ट
९)  १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१०)  १८८२ -देशी वृत्तपत्र कायदा
११)  १८८३ -इलबर्ट बिल कायदा
१२)  १८९२ -कौन्सिल अॅक्ट
१३)  १९०४ -भारतीय विद्यापीठ कायदा
१४)  १९०४- प्राचीन वस्तुजतन कायदा
१५)  १९०४ -सहकारी पतसंस्था कायदा
१६)  १९०९ -मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
१७)  १९१९- मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
१८)  १९१९ -रौलेक्ट कायदा
१९)  १९३५ -भारत सरकार कायदा
२०)  १९४५- वेव्हेल योजना
२१)  १९४५ -त्रिमंत्री योजना
२२)  १९४७ -माउंटबॅटन योजना
२३)  १९४७- भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

‘रौलट कायदा

🎯 🎯  ‘रौलट कायदा ’ 🎯🎯      या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.  या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरु...