Skip to main content

हवेतील वायूंचे काही उपयोग

   
      🎯🎯 हवेतील वायूंचे काही उपयोग 🎯🎯
 👉 नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने
मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये
तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.
 👉 ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी,
ज्वलनासाठी उपयोगी आहे.
 👉 कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार
करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां-
मध्ये वापरतात.
 👉 अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.
 👉 हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी
तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या
विमानांमध्ये वापरण्यात येतो.
 👉 निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या
दिव्यांत वापर केला जातो.
 👉 क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
 👉 झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

‘रौलट कायदा

🎯 🎯  ‘रौलट कायदा ’ 🎯🎯      या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.  या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरु...