🌎 सिंधू पाणी वाटप करार 🌎
👉 सिंधू पाणी वाटप करार १९ सप्टेंबर १९६० रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान अध्यक्ष अय्युब खान यांच्यात
झाले.
👉 या करारामध्ये जागतिक बँक मध्यस्थी केली आहे.
👉या करारात बियास , रावी , सतलज , सिंधू , चिनाब , झेलम नद्या समाविष्ट आहेत.
👉 बियास , रावी , सतलज या ३ नद्यांचे पाणी या ८०% पाणी भारताला आणि २० % पाणी पाकिस्तानला अशी तरतूद केलेली आहे.
👉तसेच सिंधू , झेलम , चिनाब या ३ नद्यांचे ८०% पाणी पाकिस्तानला आणि २० % पाणी भारताला अशी तरतूद केलेली आहे.
👉 सिंधू पाणी वाटप करार १९ सप्टेंबर १९६० रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान अध्यक्ष अय्युब खान यांच्यात
झाले.
👉 या करारामध्ये जागतिक बँक मध्यस्थी केली आहे.
👉या करारात बियास , रावी , सतलज , सिंधू , चिनाब , झेलम नद्या समाविष्ट आहेत.
👉 बियास , रावी , सतलज या ३ नद्यांचे पाणी या ८०% पाणी भारताला आणि २० % पाणी पाकिस्तानला अशी तरतूद केलेली आहे.
👉तसेच सिंधू , झेलम , चिनाब या ३ नद्यांचे ८०% पाणी पाकिस्तानला आणि २० % पाणी भारताला अशी तरतूद केलेली आहे.
Comments
Post a Comment